Saturday, June 25, 2011

lagna

लग्न

आयुष्यातील सगळ्यात महत्वाचे पाऊल म्हणजे लग्न

एक वेगळे विश्व निर्माण होते लग्नानंतर

लहान मुलीचे एका परिपूर्ण स्त्री मध्ये रुपांतर होते

नवीन घरी पाऊल टाकताना एक हुरहूर, अस्वस्थता असते

तिचे आणि आई बाबांचे असलेले घर आता आई आणि बाबांचे होते

तिचे सासर हेच तिचे घर होते

नवीन घर ,माणसे,आयुष्य

सगळेच नवीन

आईचे घर सोडतानाची हुरहूर

आणि नवीन घरी जाण्याची ओढ

एक कातरवेळ असते हि

स्वप्न आणि सत्य ह्यांची एक अस्पष्ट रेषा जणू





No comments: